Farmer loan waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने एक मोठे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील लाखो शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.Farmer loan waiver
नुकसान भरपाई ची पद्धत
राज्य सरकारने केलेल्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रमाणात सोपी व पारदर्शक करण्यासाठी थेट लाभ हस्तांतर डीबीटी पद्धतीचा उपयोग केलेला आहे. या पद्धतीमुळे भेटणारे मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची आधार कार्ड बँक खात्यात सोबत संलग्न असणे बंधनकारक आहे .शेतकऱ्याला कमाल तीन एकर जमिनीच्या मर्याद्रीमध्ये ही मदत मिळणार आहे.
नुकसानीचे असलेले जिल्हे
राज्य सरकारच्या माहितीनुसार या योजनेच्या अंतर्गत अहमदनगर,नाशिक, धुळे, सोलापूर, जळगाव, अमरावती, बुलढाणा, पुणे, यवतमाळ, वाशिम, अकोला, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सर्व सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्याचे प्रमाणित झालेले नुकसान, प्रभावित शेतकऱ्यांची संख्या व पिकांचे नुकसान याचा सखोल अभ्यास करून ही निवड करण्यात आलेली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजेच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक दलित मिळून गेले आहे. तर त्यांच्या पिकांचे 80 टक्के पर्यंत नुकसान झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पुढील संगम यासाठी आर्थिक मदत म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे अत्यंत कठीण आहे, त्यामुळे ही मदत त्यांना उपयुक्त ठरणार आहे.
दीर्घकालीन योजनेची गरज
तात्पुरत्या स्वरूपाची ही मदत महत्त्वाची जरी असली तरीही, अचानक पणे होणाऱ्या हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे अशा समस्या वारंवार घडू शकतात. त्यामुळेदीर्घ कालीन उपाययोजनांची निकड करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पुढील महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे…
- पिक विमा योजनेचा विस्तार
- शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
- आधुनिक शेतीचा अवलंब
- हवामान अंदाज प्रणालीचे बळकटीकरण
- जलसंधारण उपाययोजना
शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा सूचना
- सर्वप्रथम लाभार्थी यादी मध आपले नाव असल्याची खात्री करावी
- बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवावी
- मिळालेल्या नुकसान भरपाईचा शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर करावा
- रकमेचा उपयोग शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करावा
- पुढील हंगाम्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे
हवामान बदलला आजच या काळात शेतकऱ्यांच्या भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपला पिक विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारचा हा निर्णयामुळे तात्पुरता मिळालेला हा दिलासा आहे परंतु दीर्घकालीन एक मिळण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः शिक्षण राहण्याची अत्यंत गरज आहे.
शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि त्याचे सक्षमीकरण हे राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल आणि ते पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकतील.
टीप : अशाच प्रकारच्या योजना साठी आपला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Post Views: 24
1 thought on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, तुमचे नाव आहे काय यादीमध्ये ते तपासा…”
Comments are closed.